Posts for 2025-09

Pawan Jury BhilwaraRj

Wed Sep 03 2025 19:29:16 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Rameshwar Jat Jury BhilwaraRj:

अगर आप आज आवाज बुलंद नही करोगे तो सरकार प्राइवेट कंपनियों के साथ मिलकर आपका खून चूसने के लिए नए नए हथकंडे अपनाएगी ।
अतः 5 सितंबर को विधायक महोदय को खुला पत्र ( पोस्टकार्ड ) लिखकर सिक्योर कम्पनी का एग्रीमेंट व डिमांड नोटिस केंसिल करने की मांग करे ।

Read full post →


Pawan Jury BhilwaraRj

Wed Sep 03 2025 19:29:58 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Rameshwar Jat Jury BhilwaraRj:

5 सितंबर को विधायक महोदय को खुला पत्र ( पोस्टकार्ड ) भेजकर सिक्योर का एग्रीमेंट व सिक्योर कम्पनी द्वारा भेजे जा रहे डिमांड नोटिस केंसिल करने की मांग करें ।
#ExpelSecure
#CancelDemandNotice

Read full post →


Pawan Jury BhilwaraRj

Thu Sep 04 2025 11:57:13 GMT+0000 (Coordinated Universal Time)

भीलवाड़ा में बिजली कम्पनी सिक्योर ने उपभोक्ताओं से अतिरिक्त राशि वसूलने के लिए डिमांड राशि के नोटिस फिर से भेजना शुरू कर दिए है।
.
पिछले साल भी कम्पनी ने डिमांड नोटिस भेजे थे। मुख्य धारा की पार्टियों (बीजेपी एवं कांग्रेस) ने उस समय डिमांड नोटिस का समर्थन किया था। किन्तु नागरिको द्वारा विधायक महोदय को भेजे गए खुले निर्देश पत्रों के कारण बीजेपी एवं कांग्रेस के नेताओ पर दबाव बना और जनदबाव के कारण प्रशासन को अपना फैसला स्थगित करना पड़ा था।
.
उल्लेखनीय है कि, जब पिछली बार प्रशासन ने नोटिस स्थगित किये थे तब हमने कहा था कि यह नोटिस फिर से आएंगे, क्योंकि बीजेपी एवं कांग्रेस के स्थानीय नेताओ ने नोटिस रद्द करने की मांग को हाइजेक करके इसे "स्थगित" करने की तरफ मोड़ दिया था।
.
और अभी जब फिर से नोटिस आने शुर हुए तो बीजेपी-कांग्रेस के नेता पूर्ववत खामोश बने हुए है, ताकि नागरिक चुपचाप डिमांड नोटिस के रूप में वसूली जा रही अतिरिक्त राशि जमा करवा दे।
.
यदि आप भीलवाड़ा शहर के निवासी है, और अतिरिक्त राशि वसूलने के लिए भेजे गए ये नोटिस रद्द कराना चाहते है तो विधायक महोदय को एक खुला पत्र (पोस्टकार्ड) भेजे जिसमें उन्हें निम्नलिखित निर्देश दें, और अपने पोस्टकार्ड का फोटो वीडियो अपने सोशल मीडिया एकाउंट पर शेयर करें।
.
---------
.
"विधायक महोदय,
(1) सिक्योर का ठेका रद्द करें
(2) डिमांड नोटिस रद्द करें।
.
---------
.
अपने वार्ड के पार्षदों, एवं पार्षद उम्मदीवारों से भी कहें कि, वे विधायक महोदय को इस बारे में "खुला" निर्देश पत्र भेजें एवं इसे सार्वजनिक करें।
.
#ExpelSecure #CancelDemandNotice
.
यदि ज्यादा से ज्यादा नागरिक विधायक महोदय एवं बीजेपी-कांग्रेस के नेताओ को सार्वजनिक रूप से इसे रद्द करने के लिए कहेंगे तो डिमांड नोटिस रद्द हो सकते है।
.
=========

Read full post →


Pawan Jury BhilwaraRj

Thu Sep 04 2025 13:34:24 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Rameshwar Jat Jury BhilwaraRj:

कल 5 तारीख को बिजली वितरण कम्पनी सिक्योर का एग्रीमेंट व इसके द्वारा भेजे जा रहे डिमांड नोटिस को केंसिल करने के लिए विधायक महोदय को खुला पत्र ( पोस्टकार्ड ) भेजकर मांग करे ।
जब ज्यादातर लोग ऐसी मांग करेंगे तो विधायक जी मुख्यमंत्री जी से बात कर इसका एग्रीमेंट व डिमांड नोटिस रद्द करने की बात करेंगे अन्यथा यह कम्पनी हर साल जनता से डिमांड नोटिस भेजकर पैसा वसूलती रहेगी ।

Read full post →




Pawan Jury BhilwaraRj

Thu Sep 04 2025 21:26:04 GMT+0000 (Coordinated Universal Time)

NDTV India:

पुणे के पिंपरी चिंचवड़ में दिखा कुत्तों का आतंक, जहां एक युवक पर 6 कुत्तों ने हमला कर दिया, CCTV में कैद हुई घटना.

#pune | #cctv | #video | #shorts

Read full post →








Pawan Jury BhilwaraRj

Sun Sep 07 2025 05:47:59 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Yaxit Patel:

ईवीएम डेमो, जीएसटी में कमी और कर्नाटक चुनाव आयोग का निर्णय – क्या आपस में जुड़े हैं? #Asli_EvmVoteChori_Demo #EvmBlackGlassDemo Impact 🔥💥

कर्नाटक के मंत्रिमंडल के मंत्रियों और राज्य निर्वाचन आयुक्त ने घोषणा की है कि अब से सभी पंचायत और नगरपालिकाओं के चुनाव केवल बैलेट पेपर से कराए जाएंगे, ईवीएम और वीवीपैट का इस्तेमाल बिल्कुल नहीं होगा।

पिछले 25 वर्षों से सभी ईवीएम और वीवीपैट का समर्थन कर रहे थे। तो अब यह अचानक पलटी क्यों?

मेरे अनुसार, EvmBlackGlass डेमो, हमारा “बैलेट पेपर विकल्प दो” अभियान, और यह जानकारी फैलना कि “राज्य विधानसभा विधायक स्थानीय चुनावों में बैलेट पेपर लागू कर सकते हैं” तथा “संविधान का अनुच्छेद 328 विधानसभा को बैलेट पेपर लागू करने का अधिकार देता है” – इन सबके कारण मोदी, राहुल, केजरू आदि नेताओं के लिए बैलेट पेपर का विरोध करना और 100% वीवीपैट गिनती जैसी बेतुकी बातें करना मुश्किल होता जा रहा है।

अब सभी को वोटों के नुकसान का डर सताने लगा है। यही एक कारण है कि मेरे विचार से उन्होंने जी.एस.टी कम किया।

जैसा कि मैंने बहुत पहले कहा था – जब बैलेट पेपर लौटेगा, तो भारतवासियों को लूटने की ताकत धनिकवर्ग Elitemen की घटेगी और सोनीया, मोदी, शरद पवार, राहुल आदि जैसे कठपुतली नेताओं की शक्ति भी कम होगी। मेरे विचार से, इसकी शुरुआत अब हो चुकी है।

____

English translation & original Post by Shri Rahul Chimanbhai Mehta ji 👇
<https://www.facebook.com/share/p/17QDjtXCsU/>;

EVM Hatao Sena EvmHatao.com व
रिकॉलिस्ट ( वोट वापसी जूरी आंदोलन )

Read full post →



Pawan Jury BhilwaraRj

Mon Sep 08 2025 18:25:51 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Navbharat Times Online:

राजस्थान के उदयपुर में आवारा कुत्तों का आतंक थमने का नाम नहीं ले रहा है. शहर के न्यू आरटीओ रोड स्थित गौतम विहार कॉलोनी में रविवार शाम 5 वर्षीय गौरांश पर तीन कुत्तों ने हमला कर दिया. बच्चा घर के बाहर स्कूटर चला रहा था, तभी अचानक कुत्तों का झुंड दौड़ता हुआ आया और उसे जमीन पर गिराकर नोचने लगा। बच्चे की चीख सुनकर उसकी मां दौड़ी और किसी तरह कुत्तों को भगाया।

Read full post →


Pawan Jury BhilwaraRj

Mon Sep 08 2025 18:27:59 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Navbharat Times Online:

इंदिरापुरम के न्याय खंड स्थित आम्रपाली विलेज अपार्टमेंट्स में मंगलवार शाम एक स्ट्रे डॉग ने मेड को काट लिया। यह घटना सीसीटीवी में कैद हो गई। सीसीटीवी फुटेज में साफ नजर आया कि सोसायटी की ही निवासी एक महिला अपने बेटे के साथ लिफ्ट में एक स्ट्रे डॉग के साथ ऊपर की मंजिल पर जा रही थी। तभी लिफ्ट की लॉबी में स्ट्रे डॉग ने लिफ्ट का दरवाजा खुलते ही मेड को काट लिया। इसके बाद भी रेजिडेंट कुत्ते को लेकर लिफ्ट से अपने फ्लैट में चले गए।

Read full post →


Pawan Jury BhilwaraRj

Mon Sep 08 2025 19:01:45 GMT+0000 (Coordinated Universal Time)

ABP News:

इंदौर में आवारा कुत्तों का आतंक लगातार बढ़ता जा रहा है. ताजा मामला तब सामने आया जब एक छात्रा गलियों से अकेले गुजर रही थी, तभी कुत्तों ने उस पर अचानक हमला कर दिया. कुत्तों ने छात्रा को जमीन पर गिरा दिया और बुरी तरह नोच डाला. यह भयावह घटना कैमरे में कैद हो गई.

#indore #DogAttack #Viral #CCTV #MadhyaPradesh #LatestUpdates #ABPNews #India

Read full post →





Pawan Jury BhilwaraRj

Wed Sep 10 2025 19:44:16 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Rahul Mehta Gandhinagar LsCandidate:

video by Kathmandu Mayor Balendra Shah who might become new PM

<http://youtu.be/7mWKl0lo1Fg>;

God resides in the heart, not a stone in a temple.

Where wealth is abundant but hope is scarce, flowers wither.

Those who can’t even afford a shack, their heads weep.

With a ropani of land, one carries baskets full of diamonds, pearls, and lentils.

What does the one who sleeps with cotton in their ears hear?
(Implying the ignored are unheard.)

At dawn each year, beloved ones are looted again and again.

Poor lonely humanity is the god of many millions.

Cursed by their own abilities, they carry the burden of a distorted life.

---

Bhagwan man ma birajman mandir ma dhunga
God resides in the heart, not a stone in a temple.

Jyan dhan aasawan niraas chhan fulka thunga
Where wealth is abundant but hope is scarce, flowers wither.

Jhopadi nasib nahune khopadi chai runcha
Those who can’t even afford a shack, their heads weep.

dan ma ropani cha doko bhari hira moti munga
With a ropani of land, one carries baskets full of diamonds, pearls, and lentils.
(Suggesting even with resources, struggles persist.)

Kaan ma bujho raakhi jutho mathi sutne le ke sunchha
What does the one who sleeps with cotton in their ears hear?
(Implying the ignored are unheard.)

Uthne barsha ma ekchoti lootne har samaya ma joti
At dawn each year, beloved ones are looted again and again.

Bichara eklo manabta devata tettis koti
Poor lonely humanity is the god of many millions.

Dhikkara afno chhyamata ramita jiban boki
Cursed by their own abilities, they carry the burden of a distorted life.

solution I propose : is RTR over PM CM MPs MLAs , and referendum

Read full post →






Pawan Jury BhilwaraRj

Fri Sep 12 2025 19:14:44 GMT+0000 (Coordinated Universal Time)

भीलवाड़ा के नागरिकों के लिए सूचना
.
विषय : बिजली के बिल के साथ भेजे गए अतिरिक्त राशि के डिमांड नोटिस रद्द करने हेतु ।
.
माँग:
.
(1) डिमांड नोटिस रद्द करें ।
(2) सिक्योर काअनुबंध रद्द करें ।
.
20 सितंबर 2025 को भीलवाड़ा के विधायक श्री अशोक जी कोठारी को खुला निर्देश पत्र (पोस्टकार्ड) भेजे।
.
पत्र में यह लिखें-
.
“विधायक महोदय, डिमांड नोटिस एवँ सिक्योर का अनुबंध रद्द करें।”
.
————-
.
दिनांक : 20-9-25
समय : साँय 5 baje
स्थान : हेड पोस्ट ऑफिस, भीलवाड़ा
.

#ExpelSecure
#CancelDemandNotice

Read full post →









Pawan Jury BhilwaraRj

Mon Sep 15 2025 07:19:22 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Yaxit Patel:

पक्षाच्या वतीने 'झेप विश्वासाची, स्वाभिमानी महाराष्ट्राची' या शीर्षकाखाली नाशिक येथे आयोजित एक दिवसीय पक्ष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहिलो. संघटना बांधणी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना उचित मार्गदर्शन केलं.

प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्यांचे आपण आत्ताच विचार ऐकले ते आपले यापूर्वीचे अध्यक्ष जयंतराव पाटील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू-भगिनींनो..

आज आपण नाशिकला मोठ्या संख्येनं आणि सातत्य ठेवून या बैठकीसाठी हजर आहात. नाशिक हे ठिकाण का निवडलं? असं कुणीतरी मला विचारत होतं. नाशिक हे महाराष्ट्रातलं एक महत्वाचं शहर आहे. पण त्याहीपेक्षा आपला पक्ष हा गांधी- नेहरूंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. नाशिकचा इतिहास हा जर आपण बघितला तर महाराष्ट्रातल्या ज्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये गांधी- नेहरुंचा विचार हा लोकांनी स्वीकारला होता, त्यामध्ये नाशिक येतं. स्वातंत्र्याच्यापूर्वी 'अखिल भारतीय काँग्रेस कमिटी' याचं अधिवेशन नाशिकला झालं होतं. वर्किंग कमिटीची बैठक झाली होती. नाशिकच्या बैठकीला महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्याच्यानंतर हा काँग्रेसचा विचार, गांधी- नेहरूंचा विचार हा विस्तारित करण्याचं काम नाशिकने केलं होतं. स्वातंत्र्याच्यानंतर भाऊसाहेब हिरे यांच्यासारखे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि महत्वाचे महाराष्ट्रातले नेते हे नाशिकचेच होते. गोविंदराव देशपांडे लोकसभेचे सभासद हे नाशिकचे होते. गावकरीचे संपादक दादासाहेब पोतनीस हेही गृहस्थ गांधी नेहरूंचा विचारांचा प्रचार करणारे एक अत्यंत महत्वाचे नेते होते. मराठी साहित्यामध्ये योगदान देणारे अनेक व्यक्ती या ठिकाणी होऊन गेल्या. जिचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला. पण महाराष्ट्राचं साहित्य, काव्य याचा विचार केला तर, तात्यासाहेब शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचं नाव घेतल्याशिवाय तो इतिहास कधी पुरा होत नव्हता. तात्यासाहेबांच्या आयुष्यातला मोठा काळ हा नाशिकला गेलेला होता. ही नाशिकची पार्श्वभूमी आहे.

स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा एक मोठा नेता महाराष्ट्राला मिळाला. महाराष्ट्राची निर्मिती त्यांच्या प्रयत्नांतून १ मे १९६० साली झाली. सबंध महाराष्ट्रामध्ये एक अतिशय आनंदाचं वातावरण त्या कालखंडामध्ये होता. सबंध महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने न्यायला दृष्टी असलेला असा नेता म्हणून महाराष्ट्राची जनता ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पाहत होती. त्याच सालामध्ये चीनचं युद्ध झालं, चीनने हल्ला केला. व्ही. के. कृष्ण मेनन नावाचे गृहस्थ देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांच्या कालखंडामध्ये देशाचं अभूतपूर्व असा पराभव झाला. जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री होते. पण ते अतिशय अस्वस्थ झाले, लोकांच्यात नाराजी होती. पराभव झाल्यामुळे भारतीय सेना, सैन्यदल यांचा आत्मविश्वास ढळला होता. पुन्हा याची उभारणी करण्याची आवश्यकता होती. त्यावेळेला पार्लमेंटने आणि विशेषतः जवाहरलाल नेहरू यांनी एक निर्णय घेतला की, आता या चीनच्या धक्क्यातून भारताला सावरायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये निमंत्रित केलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण खात्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी दिली. गंमत अशी की, चव्हाण साहेबांनी ज्या दिवशी संरक्षण खात्याची शपथ घेतली त्या संध्याकाळी चीनने आपलं सैन्य मागं करायला सुरुवात केली. यशवंतरावजींनी हा मोठा विश्वास सैन्य दलाला आणि देशाला दिला. पण ते खासदार नव्हते, खासदार होण्याची आवश्यकता होती. त्यावेळेला ती खासदारकीची गरज भागवण्यासाठी नाशिककर पुढे आले. नाशिकने यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध देशाच्या लोकसभेमध्ये पाठवलं, हा या नाशिकचा इतिहास आहे. म्हणून मला आनंद आहे की, शशिकांत शिंदे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या सगळ्यांना नाशिकला या ठिकाणी निमंत्रित केलं.

आज सकाळपासून अनेकांची भाषणं तुम्ही- मी सगळ्यांनी ऐकली. काही लोकांनी अतिशय चांगली मतं मांडली. प्रा. सुभाष वारे असतील, पैगंबर शेख असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अशोक वानखेडे असतील, जयंतराव पाटील असतील, सुप्रिया असेल आणि बाकीचे सहकारी या सगळ्यांनी दिलेल्या विषयांची मांडणी ही आपल्या सगळ्यांसमोर अतिशय चांगल्या रीतीने केली. नाशिकचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे हा एक उत्तम शेती करणारा जिल्हा आहे. या शेतीचं वैशिष्ट्य फलोज्ञान आणि फुलं! आज देशाची आणि महाराष्ट्राची सगळ्यात जास्त द्राक्ष आणि डाळिंब हे कुठे होत असेल, तर ते नाशिकला होतं. नाशिकचे शेतकरी अतिशय उत्तम शेती करतात. त्यामुळे शेतीवर नाशिककरांचं अधिक लक्ष असतं. नुसतं लक्ष नाही तर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण आणि जागृती नाशिकमध्ये शेतकरी वर्गात फार आहे. तिथे आधुनिकता कशी येईल? याचा विचार करणारा शेतकरी आहे. मी अनेकदा या जिल्ह्यात येतो, अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर जातो, त्यांचा आणि माझा सुसंवाद असतो. नवीन नवीन काहीतरी बघायला मिळतं. जगातल्या अन्य देशांमध्ये शेतीच्या संदर्भात जे जे काही संशोधन होतं त्याची नोंद घेणारे अनेक शेतकरी आज नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणून शेतीच्या संबंधी आस्था असलेला हा जिल्हा आहे. तुम्हाला आठवत असेल एक काळ असा होता की, महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघर्षासाठी रस्त्यावर उतरला. त्याचं नेतृत्व शरद जोशींनी केलं. त्या शरद जोशींची शेतकरी संघटना याची उभारणी नाशिकमधनं झाली. म्हणून नाशिक ही शेतीच्या संबंधी एक वेगळ्या दृष्टीने बघणारा असा हा जिल्हा होता.

आज आपण बघत आहोत की, देशामध्ये कांद्याची चर्चा झाली की नाशिक येतं. आजच्या वर्तमानपत्रांमध्ये कांद्याची निर्यात करणारा भाग म्हणजे नाशिक! हे आपण बघतो. सोयाबीनची निर्मिती अधिक करणारा जिल्हा म्हणून नाशिक हा या ठिकाणी ओळखला जातो. पण शेतकऱ्यांशी सुसंवाद ठेवल्यानंतर काही गोष्टींच्या बाबतीत अधिक लक्ष तुम्ही मी सगळ्यांनी दिलं पाहिजे. कालची लोकसभेची निवडणूक झाली, तीन जागा इथे होत्या अडीच. एक भगरे गुरुजी मोठ्या मतांनी निवडून आले. दुसरी सिन्नरचे वाजे तेही मोठ्या मतांनी निवडून आले. तिसरी अर्धी जागा शोभाताईंची. म्हणजे तिन्ही जागा नाशिककरांनी आपल्या विचाराच्या दिल्या, याचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे. त्या सगळ्या प्रचारामध्ये मी इथे असताना एकच गोष्ट दिसायची सबंध शेतकरी वर्ग, तरुण पिढी ही जिवाभावाने तुम्हा लोकांच्या विचारांच्या मागे राहिली आणि त्यामुळेच हे यश आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आलं. आज केंद्र सरकार शेतकऱ्यांकडं कशा पद्धतीने बघतं? याचा विचार करण्याची गरज आहे. शेतीमालाच्या किंमती घसरल्या, निर्यातीचं धोरण योग्य नाही, काढला निर्यात करायचा म्हटल्यावर त्याच्यावर बंधनं येतात. अन्य गोष्टी पाठवायच्या त्याच्यावर बंधनं येतात. हे सरकार या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत उदासीन आहे. अलीकडे बघितलं आपण हा जिल्हा एवढा महत्वाचा जिल्हा असताना आज कर्जबाजारीपणा आणि त्याच्या सहकारी चळवळीतला कारण या गोष्टींचा अभ्यास केला तर, 'नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक' ही जवळपास संकटात गेलेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर थकबाकी झालेली आहे. तिथले व्यवहार हे बंद झालेले आहेत आणि हे चित्र आज शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत आज या ठिकाणी झालेलं आहे. इथे कुठे ना कुठेतरी दुरुस्ती करण्याची आवश्यकता होती. आम्ही लोक सत्तेमध्ये होतो त्या वेळेला एक पहिला निकाल घेतला की, व्याजाचे दर कमी कसे करता येतील? १२ टक्के हा शेतीच्या कर्जाचा व्याजाचा दर होता. तो १२ वरनं परत ६ वर आणला, ६ वरनं ३ वर आणला. नियमित परतफेड करणारा कुणी असेल, त्याला आणखी सवलत ही सुद्धा द्यायचा प्रयत्न केलेला होता. पण आज केंद्राची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे, ते या प्रश्नांच्या बाबतीत जागृतीची भूमिका घेत नाहीत. या मूलभूत प्रश्नांकडे शेवटी आपल्याला लक्ष द्यावं लागेल. यासाठी एक प्रकारची शेतकऱ्यांची संघटना अधिक प्रभावी पक्षाच्या धोरणाने कशी करता येईल? याच्याकडे लक्ष द्यायची गरज आहे. यासाठी एका दिवशी स्वतंत्र बैठक घेऊन या कार्यक्रमाची आपण आखणी करू आणि लोकांच्यामध्ये जाऊया.

आज नवीन नवीन प्रश्न येतात. आजूबाजूला वेगळं चित्र बघायला मिळतं. आज शेजारच्या देशात एक वेगळी स्थिती आहे. ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. भारत याचा नकाशा तुम्ही नजरेसमोर ठेवा. एक काळ असा होता की, आपले सगळे शेजारी एखाद दुसरा सोडला तर आपले हितचिंतक होते. आज ती स्थिती राहिलेली नाही. आज तुम्ही देशाचा नकाशा पुढे ठेवलात तर पाकिस्तान आपला विरोधी, शेजारी तुम्ही गेलात नेपाळ हिंदू राष्ट्र! एकेकाळी भारताचे अत्यंत जवळीक असलेलं हे राष्ट्र आज त्या नेपाळची अवस्था काय आहे? हे आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहतोय. नुसतं ते नाही त्या देशाची अर्थव्यवस्था ही तर उध्वस्त झालीच. पण भारताबद्दल नव्या पिढीमध्ये द्वेष वाढतंय, हे चित्र बघायला मिळतं. पुढे आपण बांग्लादेश बघा. त्याच्या स्वातंत्र्यासाठी या देशाने खस्ता खाल्ल्या. आज तो बांग्लादेश आपल्याबरोबर राहिलेला नाही. त्याच्याखाली आपण गेलो श्रीलंका! आपला शेजारी एकेकाळचा मित्र तोही आपल्याबरोबर राहिलेला नाही. नरेंद्र मोदींच्या हातामध्ये देशाचं नेतृत्व आहे. पण त्यांची परराष्ट्र नीती ही आज देशाला किती फायद्याची आहे? याचा विचार ही करण्याची वेळ आलेली आहे. त्याचं कारण एकंदर त्यांची धोरणं ही जवळपास आम्हाला कुणी मित्र नाही अशा प्रकारची आहे.

आता जयंतराव बोलत असताना त्यांनी याचा उल्लेख केला अमेरिकेच्या राष्ट्रपतींचा! अमेरिका जगातली मोठी शक्ती आहे, त्याच्यात काही वाद नाही. आपले त्यांच्याशी संबंध चांगले आहेत, त्याच्यातही काही वाद नव्हता. पण अमेरिका आपल्याला Dictate करतंय, अशी कधी स्थिती नव्हती. आज प्रत्येक गोष्टीवर Dictate करण्याची नीती आज ट्रम्पने आणली. आत्ताच एक वाटाघाटी चालू आहे, काही करार अमेरिकेचा आणि आपला हा होतोय. तो करार १५ वर्षांच्या पूर्वी करायचा प्रश्न माझ्याकडे आला होता. मी देशाचा शेती मंत्री म्हणून मला नरसिंहराव यांनी वॉशिंग्टनला पाठवलं होतं. प्रश्न हा होता की, अमेरिकेचा आग्रह हा होता की, अमेरिकेतल्या शेतीचा माल दूध, दुधाची पावडर ही भारताने घेतली पाहिजे. त्यांनी दबाव आणलेला होता, तीन दिवस आमची चर्चा झाली. शेवटी मी सांगितलं की, शेती हा आमचा आत्मा आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्या शेतीचा जोडधंदा हा दुधाचा धंदा आहे. ते दूध आणि शेतीमाल आम्ही अमेरिकेतून इथे आणायला लागलो तर आमचा बळीराजा हा उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. काय पडेल ते आम्ही किंमत देऊ पण हे आम्ही अमेरिकेचं ऐकणार नाही. शेवटी तो करार आम्ही होऊ दिला नाही. आता त्याची चर्चा अमेरिका आणि भारताची चालू आहे. आपण अपेक्षा करूया की, मोदींचं सरकार या प्रश्नावर उचित भूमिका घेईल. जरी कितीही दमदाटी ट्रम्पने केली अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी तरी त्यामध्ये तडजोड करणार नाही. अशा प्रकारची आपली अपेक्षा आज त्यांच्याकडून राहिलेली आहे.

आधीच्या वक्त्यांनी अनेक गोष्टींवर अतिशय चांगलं विवेचन तुमच्यापुढं केलेलं आहे. म्हणून त्या खोलात मी जात नाही. फक्त दोन-तीन गोष्टी मला स्पष्ट सांगायच्या आहेत. एक शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत आपल्याला वेगळा कार्यक्रम घ्यावा लागेल. गेल्या आठ महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये १ हजार १८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, गेल्या आठ महिन्यांमध्ये. त्याच्यामध्ये विदर्भातले ७०७ आणि मराठवाड्यामधले ५२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याची नोंद ही घ्यावी लागेल. आग्रह करून राज्य आणि केंद्र सरकारला याबाबतीत कठोर पावलं टाकण्याची भूमिका मांडावी लागेल. जर या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर आपल्याला त्याबद्दलचा कार्यक्रम एक वेळेला घ्यावा लागेल, याची तयारी ही आपण करूया.

एक महत्वाचा प्रश्न आज सबंध महाराष्ट्रात झाला आणि तो प्रश्न आरक्षणाचा! जितेंद्र आव्हाड यांनी त्याच्याबद्दल सविस्तर चिंतन आपल्यापुढे केलं. मला स्वतःला असं वाटतं, या सगळ्या प्रश्नांकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. जे काही चित्र दिसतंय, ते चित्र चांगलं नाही. मी जिल्ह्यांची नावं घेत नाही. पण काही जिल्ह्यांमध्ये मला लोक सांगतात की, कटूता इतकी आहे की एखाद्या मराठा समाजाच्या कुटुंबाने हॉटेलचा धंदा काढला की, इतर जातीचे लोक तिथे जात नाहीत. कुठे वंजारी समाजातल्या व्यक्तीने एखादा व्यवसाय सुरू केला, तिथे मराठे जात नाहीत. असं काहीतरी एक वेगळं वातावरण काही ठिकाणी आहे, असं ऐकायला मिळतं. हे खरं किती? खोटं किती? हे मी आज सांगू शकत नाही. पण तशी चर्चा आहे आणि ही चर्चा आपण नाकारता येत नाही. आज पिढ्यानपिढ्या एकत्र असलेलं कुटुंब आज एकमेकांच्याबद्दल गैरविश्वासाने बघतोय. आरक्षण याची चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. मला स्वतःला वाटतं की, याच्या खोलात जायची गरज आहे. पण राज्य सरकार याच्याकडे कसं बघतंय? याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. परवा जाहीर केलं की 'हैदराबादचं गॅझेट' यावर आधारित निर्णय घ्यावा. मी 'हैदराबादचं गॅझेट' शब्दनशब्द दोनदा वाचलं. 'हैदराबादच्या गॅझेट'मध्ये काय लिहिलेलं आहे? त्यांनी काही गोष्टीत सवलती दिल्या आहेत. पण आरक्षणाच्या संबंधित सवलती असतील, त्या नुसत्या शेतकऱ्यांच्या पुरत्या आहेत असं नाही. VJNT हा जो वर्ग आहे, त्याच्यासाठी एक वेगळं धोरण त्याच्यात आहे. VJNT आणि वंजारा 'हैदराबादच्या गॅझेट'प्रमाणे त्यांना आदिवासींचं स्थान दिलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्यासंबंधीची मागणी वंजारा समाजातून, VJNT मधून सुरू झालेली आहे. दुसऱ्या बाजूने आदिवासी समाजात त्यांचं शिष्टमंडळ मलाही भेटलं आणि त्यांची भूमिका काहीही झालं तरी चालेल. पण आदिवासींच्या कोट्यात हात घालू नका. याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की, त्याने कटूता वाढेल, समाजामध्ये विभागणी होईल. नेमकं तेच चित्र आज या ठिकाणी दिसलेलं आहे. आज याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, तो मला योग्य दिसत नाही. राज्य सरकारने दोन समित्या केल्या आरक्षणाच्या संदर्भात. एक VJNT ची समिती बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दुसरी मराठा समाजाची विखेंच्या अध्यक्षतेखाली. त्या कमिटीत त्याचं Composition आपण जर बघितलं तर, बावनकुळे यांच्या कमिटीमध्ये एकटा ओबीसी सोडून दुसऱ्या समाजाचा एकही सभासद नाही. विखेंची कमिटी बघितली तर महाजन नावाचे मंत्री हे जर सोडले तर सगळे फक्त मराठा आहेत. राज्य सरकारच्या कमिट्या एका जातीच्या कधी करायच्या नसतात. तिथे सगळ्या जातीतले असावेत. विशेषतः प्रश्न जिचे असतील त्या घटकांना सहभागी करून त्यांच्याशी सुसंवाद करण्यासंबंधीची ही स्थिती करायची असते. पहिल्यांदा दोन कमिट्यांची आवश्यकता ही होती का? दोन कमिट्या केल्या. यांच्याकडून मागण्या येतात, दुसरी कडून दुसऱ्या मागण्या! याचा अर्थ आत्ताचं राज्य सरकार यांना हा प्रश्न सोडवायचा आहे का? का सोडवायचा नाही? कटूता वाढवायची आहे का? असंच चित्र आज या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला नाही तर, महाराष्ट्राच्या मी काल एके ठिकाणी सांगितलं की, महाराष्ट्राची सामाजिक वीण ही उसवायला लागलेली आहे आणि ही अत्यंत धोक्याची आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष', तुम्ही- मी सगळ्यांनी हे आव्हान स्वीकारलं पाहिजे. काय राजकीय किंमत द्यावी लागेल, काय त्याची चिंता करू नका. पण सामाजिक ऐक्य याच्या बाबतीत तडजोड नाही. या सगळ्या घटकांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून लोकांच्यात आत्मविश्वास वाढवला पाहिजे, कटूता कमी केली पाहिजे आणि प्रश्नांची सोडवणूक सरळपणाने कशी करता येईल? यासाठी जो काही हातभार लावता येईल, तो लावला पाहिजे. त्या दृष्टीने मला असं वाटतं एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांसमोर आज या ठिकाणी आलेला आहे. आपल्या सहकाऱ्यांनी या प्रश्नांमध्ये अतिशय काळजीपूर्वक बाहेर बोललं पाहिजे. आपल्यातले काही लोक बोलतात. आज अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी केली. पण ती मांडणी करत असताना दोन- तीनदा त्यांनी प्रश्न सोनावणे यांना विचारले. मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती. कारण कुणी सोनवणे असोत, नाहीतर बाकीचे असोत. राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी हा सामाजिक ऐक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एकत्र आहे, हा आत्मविश्वास असू द्या. त्याच्या बाबतीत तडजोड करायची नाही, या भूमिकेने काम करतोय. त्यासाठी आपल्यामध्ये ऐक्यता असली पाहिजे, हे मुद्दाम आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो.

मला असं वाटतं की, पक्ष हा कसा मजबूत करता येईल? शशिकांत शिंदे असोत. तुम्हा सगळ्यांचं भाषण ऐकताना एक गोष्ट मला ठीक वाटली नाही. पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणत होतात की, साहेबांचा पक्ष! साहेबांचा पक्ष! हा एका व्यक्तीचा पक्ष नाही, हा साहेबांचा पक्ष नाही. राष्ट्रवादी विचारांची आणि विचारधारा या सगळ्यांनी घेतलेली आहे, त्यांचा हा पक्ष आहे. हा एका व्यक्तीचा आहे, असं वातावरण उभं तुम्ही करू नका. हा पक्ष आपल्या सगळ्यांचा आहे, या भावनेनं काम करण्याची तयारी आणि मानसिकता ही आपण ठेवली पाहिजे. मला आनंद आहे की, आपण दिवसभर इथे बसलो. अनेकांचे चांगले विचार ऐकले आणि हे सगळं ऐकून घेण्यासाठी सकाळपासून आतापर्यंत मोठ्या संख्येनं आपण सगळे सहभागी आहात. आता जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका यासंबंधीची आपली नीती कशी पाहिजे? याबद्दल जयंतरावांनी अतिशय चांगलं विवेचन आपल्यापुढे केलं. त्या दिशेने जाण्यासाठी आपण तयारीला लागूया. मी माझ्यापुरतं एक ठरवलंय की, आणखी थोड्या दिवसांनी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी सुसंवाद कसा साधता येईल? याची काळजी ही माझ्याकडून घेतली जाईल. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आपला जिल्हा असो, तालुका असो, आपला भाग असो. त्या ठिकाणी आत्मसन्मान वाढेल आणि निवडणुकीची पूर्वतयारी व्यवस्थित होईल, या दृष्टीने काळजी घ्या, अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. धन्यवाद!

Read full post →


Pawan Jury BhilwaraRj

Mon Sep 15 2025 07:20:15 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Yaxit Patel:

14/9/2025, Nashik Maharashtra
नॅशनल काँग्रेस पार्टी के अध्यक्ष, पूर्व मुख्यमंत्री महाराष्ट्र, एक समय की प्रधानमन्त्री के दावेदार शरद पवार जी & सुप्रिया सुले, MP ने अपने फ़ेसबुक पोस्ट में कल हुए कार्यक्रम की असली ईवीएम वोट चोरी डेमो / ईवीएम काले कांच का जादू जो ईवीएम हटाओ सेना ने दिया जोकि करीब जिसमें लगभग 300 विधायक, सांसद, नगरसेवक, क्षेत्रीय दलों के प्रमुख, राष्ट्रीय दलों के अध्यक्ष तथा महाराष्ट्र के अनेक वरिष्ठ शीर्षस्थ राजनीतिक नेता, पूर्व मुख्यमंत्री और पूर्व मंत्री उपस्थित रहे, अनेक पत्रकार, इसकी तस्वीरें साझा कीं।

NCP National President, Maharashtra ex-CM , PM India candidate once - Sharad Pawar ji & Supriya Sule ,MP shared Asli Evm Vote Chori demo photos / Evm Black Glass magic Demo by EVM Hatao Sena photos from Yesterday's event which was attended by approx. 300 MLAs, MPs, corporators, regional party heads, National party Head and many senior top political leaders , ex-CM, ex-ministers of Maharashtra in their Facebook post

नॅशनल काँग्रेस पार्टी चे अध्यक्ष, पूर्व मुख्यमंत्री महाराष्ट्र, एक काळाचे पंतप्रधानाचे दावेदार - शरद पवारजीं & सुप्रिया सुळे, खासदार नी काल 14 / 9 / 25 झालेल्या कार्यक्रमातील असली ईव्हीएम वोट चोरी डेमोचे फोटो / ईव्हीएम ब्लॅक ग्लास मॅजिक डेमो जे ईव्हीएम हटाव सेना नी दिले , ज्यामध्ये अंदाजे 300 आमदार, खासदार, नगरसेवक, प्रादेशिक पक्षप्रमुख, राष्ट्रीय पक्षाध्यक्ष तसेच महाराष्ट्रातील अनेक वरिष्ठ शीर्षस्थ राजकीय नेते, माजी मुख्यमंत्री आणि माजी मंत्री उपस्थित होते, अनेक पत्रकार, याचे फोटो त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये शेअर केले.

<https://www.facebook.com/share/16b1wxnkhL/>;

<https://www.facebook.com/share/p/1X5A67WMcs/>;

<https://youtu.be/beybGKNhk-U?si=XDUXSG_-lD-cf6aX>;

Video links of 14 / 9 / 2025 #AsliEvmVoteChori by #EvmHataoSena 👇👇👇

<https://youtu.be/I_BFVRBYZA0?si=Gx0zBvsFs8O_cXuM>;

<https://youtu.be/CVLLba1E_oA?si=i4fB8BK_OaSX1HoO>;

<https://youtu.be/zrtdpLHfZVs?si=T1sPTSfhvTVGzmBn>;

<https://youtu.be/sTGSqLYvp2E?si=8FWBlbDg_vk_Yc1D>;

<https://youtu.be/hECOBA7zHSU?si=Fry--EsLvFwoV7n4>;

<https://youtu.be/tE2fQKJGBaA?si=c2K3KwdJu9oW8Zo4>;

<https://youtu.be/8L1nxfbmROI?si=c9206dnbnNXKktKl>;

<https://youtu.be/pwf22Xi-BcE?si=hVk0Bt_pBOjP6OkU>;

<https://youtu.be/CVLLba1E_oA?si=FHixA_2DBKx4j0zG>;

<https://youtu.be/JjqBRSgY5t4?si=CXOJvg7AxcMKH_0x>;

<https://youtu.be/kAJZdwVdwz0?si=f1JdzVnZX3SFb_DR>;

<https://youtu.be/uJWKgD8yR6M?si=kB-nTTpadxGnLiFr>;

<https://youtu.be/VmCMxnIr-90?si=OA3QcVFao2B75LRJ>;

<https://www.youtube.com/live/Q_c_o2XV8UI?si=DAb-fnAF6DT3DlUv>;

<https://dhunt.in/11QaEE>;

<https://marathi.indiatimes.com/maharashtra/nashik/after-allegations-of-vote-tampering-iit-team-demonstrates-live-evm-hacking-at-ncp-camp/videoshow/123881891.cms>;

Read full post →




Pawan Jury BhilwaraRj

Mon Sep 15 2025 07:21:49 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Praful Nanote Kalyan MhActivist:

#nashiknews
Nashik Maharastra , News18 Lokmat , Jai Maharashtra News
#EvmBlackGlass , #BringBallotPaperVoating

Read full post →



Pawan Jury BhilwaraRj

Mon Sep 15 2025 21:40:27 GMT+0000 (Coordinated Universal Time)

जिज्ञासा न्यूज़:

सावधान:
गोपालगंज से एक वीडियो सामने आई है, जिसमें कुत्ते कितने खतरनाक होते हैं, एक उदाहरण पेश कर रहा है, सड़क पर या कही गली में आप निकले तो पूरी सुरक्षा के साथ निकले अन्यथा ये यह कुत्ते झुंड में हमला करके नोच-नोच कर खा जाएंगे

Read full post →




Pawan Jury BhilwaraRj

Thu Sep 18 2025 08:48:36 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Rameshwar Jat Jury BhilwaraRj:

आने वाली 20 सितंबर 2025 शनिवार को शाम 5 बजे मुख्य डाकघर संकट मोचन मंदिर के सामने से भीलवाड़ा में सिक्योर कम्पनी का एग्रीमेंट व इसके द्वारा भेजे जा रहे डिमांड नोटिस को केंसिल करवाने के लिए भीलवाड़ा के विधायक महोदय को खुला निर्देश पत्र भेजने जरूर आए ।
#ExpelSecure
#CancelDemandNotice

Read full post →


Pawan Jury BhilwaraRj

Fri Sep 19 2025 16:52:57 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Rahul Mehta Gandhinagar LsCandidate:

इंदौर की महिला AIG की मौत कार में कैसे हुई?:फेफड़े की बीमारी का असर ब्रेन तक पहुंच गया था; आईएएस पति ने बताई वजह
.
<https://www.bhaskar.com/local/mp/indore/news/indore-aig-pratibha-tripathi-cardiac-arrest-death-case-132926848.html>;
.

Read full post →


















Pawan Jury BhilwaraRj

Tue Sep 30 2025 16:10:56 GMT+0000 (Coordinated Universal Time)

Rahul Tiwari Jury:

28 सितंबर 2025 को पटना में, ज्योति राठौड़ जी, राजीव सिंह जी, बिट्टू कुमार जी और मैं राहुल तिवारी।
हम लोगों ने लोगों को पंपलेट दिया ताकि वह पढ़े और मतदान कक्ष में बैलट पेपर रख कर मतदान करवाने के लिए मुख्यमंत्री जी को पोस्ट कार्ड भेजें।।
__
Nitish Kumar , Narendra Modi
( असली वोट चोर Rahul Gandhi )

Read full post →